-
कला-संस्कृती
प्रतिक्षा संपली; आज सजणार भव्य ‘गझल मैफल’!
दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार मुंबई: गझल मंथन साहित्य संस्थेचे दुसरे अखिल भारतीय…
Read More » -
विशेष
उद्योगरत्न डॉ. कौतिक दांडगे यांना ‘गझल सोबती’पुरस्कार
मुंबई : प्रणाली म्हात्रेसर्वसामान्य जनतेला कष्टकऱ्यांना स्वस्तात घरगुती सामान व इतर साहित्य मिळावे म्हणून ‘महाराष्ट्र बाजार पेठे’ ची स्थापना करून…
Read More » -
महाराष्ट्र
जालना येथे श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका फेरीचे आगमन
जालना – श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाची फेरी शुक्रवारी जालना येथे पोहोचली आहे व येथे पादुकांचे भव्य असे स्वागत…
Read More » -
बीड
ऊसाच्या ट्रॉलीला मोटर सायकल धडकल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
केज – तालुक्यातील ढाकेफळ येथील एक तरुण शेतकरी रात्रीच्या वेळी शेताला पाणी देऊन घरी परत येत असताना एका उसाच्या ट्रॉलीला…
Read More » -
ताज्या बातम्या
आष्टी तालुक्यात दोन सख्ख्या भावांची हत्या तर एक भाऊ गंभीर जखमी
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी तीन संख्या भावांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या झाली असून एक जण…
Read More » -
कला-संस्कृती
दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार
मुंबई, दि. १६ गझल मंथन साहित्य संस्थेचे दुसरे अखिल भारतीय महिला गझल संमेलन दि. १९ जानेवारी रविवार रोजी नवी मुंबई…
Read More » -
शैक्षणिक
‘कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्स’ च्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टर्स करणार मार्गदर्शन
काेहिनूर पॅरामेडिकल आणि कमलनयन बजाज यांच्यात सामंजस्य करार छत्रपती संभाजीनगर : कोहिनूर कॉलेज ऑफ पॅरामेडिकल सायन्सेस (KCPS) ची स्थापना ई…
Read More » -
विशेष
आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य बाहेर येऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल!
संतोष देशमुख हत्या प्रकरण:नाव ऐकताच गुन्हेगारांना भरती धडकी; कोण आहेत न्यायमूर्ती एम एल ताहलियानी ? बीड — सरपंच संतोष देशमुख…
Read More » -
विशेष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वपुर्ण सूचनाराज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत ऑनलाईन सेवांबाबत चर्चा
मुंबई : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी, अशी सूचना…
Read More » -
क्रीडा
भारताचा भूतानवर जबरदस्त विजय, टीम इंडिया क्वार्टरफायनलमध्ये
नवी दिल्ली: भारताच्या खोखो संघाने विश्वचषक २०२५मधील चौथ्या सामन्यात सलग विजय मिळवला आहे. भारतीय पुरुष संघाने भूतानला ७१-३४ असे हरवत…
Read More »